भटकंतीचा सोबतीबुधवार, ७ नोव्हेंबर २०१२ फिरस्ता -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गडकोटांच्या राज्यात फिरणाऱ्यांना प्रमोद मांडे हे नाव आता चांगलेच परिचयाचे आहे. महाराष्ट्रभर फिरून सर्व दुर्गाचा अभ्यास ज्या मोजक्या अभ्यासकांनी केला आहे, त्यामध्ये मांडेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या या राज्यव्यापी दुर्गभ्रमंती आणि अभ्यासातून साकारलेला एक दुर्गकोश म्हणजे- ‘गडकिल्ले महाराष्ट्राचे’! महाराष्ट्राला ‘दुर्गाच्या देशा’ असे म्हटले जाते. या राज्यात पाचशेच्या वर किल्ले असावेत असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. |
सुधीर जोशी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
मस्त पावसाळी हवा! साहजिकच घरात बसणे अशक्य. पाठीवर सॅक चढवून बाहेर तर पडतोच पण खूप वेळा कोठे जावे, हा प्रश्न सतावतोच. यावर सोप्पे उत्तर आहे सागरगड. आपलं वाहन असेल तर उत्तमच अन्यथा पुणे-अलिबाग बस पकडून अलिबागेच्या अलीकडेच ५ कि.मी. वर असलेल्या खंडाळे या गावी उतरावे. बसमधून उतरतानाच नाकासमोर दिसणाया धबधब्याकडे जाणाऱ्या गाडीरस्त्याने चालू पडावे. |
बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२ चला, ताडोबाला!
चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे एक अग्रगण्य जंगल मानले जाते. वाघांशिवाय इथे बिबटय़ा, अस्वल, गवे, रानकुत्री, सांबर, चितळ असे अनेक प्राणी इथे दिसतात. ताडोबाच्या तलावात मगरी आहेत. या जंगलात स्वर्गीय नर्तक, नवरंग आदी दुर्मिळ पक्षीही दिसतात. साग, ऐन, बिजा, धावडा, हैदू, तेंदू आदी वनस्पती इथले वैशिष्टय़ आहे. अशा या ताडोबाच्या सफारीचे ‘विस्तार’ संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. |
अभिजित बेल्हेकर ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सारे कोकणच खरेतर निसर्गाचा खजिना! कोकणच्या कुठल्याही वाटेवर स्वार झालो, की हा निसर्ग जागोजागी थांबवतो. चिपळूणची वेस ओलांडून एकदा परशुराम घाटाच्या दिशेने निघालो होतो आणि घाट सुरू होण्यापूर्वी उजव्या हाताच्या अशाच एका स्थळाने पाय खेचून घेतले- सवतसडा! |
मिलिंद ढमढेरे ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
सकाळची बोचरी थंडी, घाट पार करताना येणारे प्रतिकूल वारे, खडबडीत रस्ता याला न जुमानता चाळिशी ओलांडलेल्या अनेक हौशी सायकलपटूंनी डोणजे ते सिंहगड ही खडय़ा चढाईची शर्यत पार केली. केवळ सायकलिंगच्या प्रेमापोटीच वाटेल ते अडथळे पार करण्यास हौशी लोक तयार असतात याचा प्रत्यय या शर्यतीत दिसून आला. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर परप्रांतांमधील खेळाडूंनीही या शर्यतीत भाग घेत आव्हानात्मक सायकलिंगचा आनंद घेतला. |
बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२ ताडोबा सफर
चंद्रपूर जिल्हय़ातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे एक अग्रगण्य जंगल मानले जाते. वाघांशिवाय इथे बिबटय़ा, अस्वल, गवे, रानकुत्री, सांबर, चितळ असे अनेक प्राणी इथे दिसतात. ताडोबाच्या तलावात मगरी आहेत. या जंगलात स्वर्गीय नर्तक, नवरंग आदी दुर्मिळ पक्षीही दिसतात. साग, ऐन, बिजा, धावडा, हैदू, तेंदू आदी वनस्पती इथले वैशिष्टय़ आहे. |
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. |
अभिजित बेल्हेकर, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
निसर्ग आणि आपले सण-उत्सव यांचे घट्ट नातेसंबंध आहेत. खरेतर या निसर्गातून, त्याच्यातील बदलांमधूनच आम्ही सण-उत्सवाच्या प्रेरणा घेत आलो आहोत. पावसाळय़ाच्या अखेरच्या चरणावर वर्षां ऋतूचे पाणी पिऊन सारी सृष्टी या वेळी तृप्त-हिरवी झालेली असते. हिरवे डोंगर आणि त्यावरून वाहत्या जलधारांनी तारुण्याच्या बहरावर उभी असते. मागील चार महिन्यांतील ढगांचे मळभही आता हळूहळू दूर होत त्यावर प्रकाशाचे नवे कवडसे उतरू लागलेले असतात. |
सुधीर जोशी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
‘‘स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे,’’ हे स्वराज्य तोरण मिरवणारे गडांचे दरवाजे अभिमानाने ऊर भरवून टाकणारे तर आहेतच; पण तितकेच मोहक आणि वैशिष्टय़पूर्णही आहेत.गडावर नजर ठेवणारा, आल्यागेल्याचे स्वागत करणारा, विजयी वीरांचे कौतुक करणारा़ तसेच,आगंतुकावर नजर ठेवणाराही गडाचा महादरवाजा. |
अभिजित बेल्हेकर ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
निसर्ग आणि आपले सण-उत्सव यांचे घट्ट नातेसंबंध आहेत. खरेतर या निसर्गातून, त्याच्यातील बदलांमधूनच आम्ही सण-उत्सवाच्या प्रेरणा घेत आलो आहोत. भटक्यांच्या जगात आजचा विजयादशमीचा सणही असाच, या काळात निसर्गाकडे चला, सीमोल्लंघन करा हे सांगणारा. पावसाळय़ाच्या अखेरच्या चरणावर हा विजयादशमीचा सण येतो. या वर्षां ऋतूचे पाणी पिऊन सारी सृष्टी या वेळी तृप्त-हिरवी झालेली असते. हिरवे डोंगर आणि त्यावरून वाहत्या जलधारांनी तारुण्याच्या बहरावर उभी असते. |
सुधीर जोशी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
‘‘स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे,’’ हे स्वराज्य तोरण मिरवणारे गडांचे दरवाजे अभिमानाने ऊर भरवून टाकणारे तर आहेतच; पण तितकेच मोहक आणि वैशिष्टय़पूर्णही आहेत.गडावर नजर ठेवणारा, आल्यागेल्याचे स्वागत करणारा, विजयी वीरांचे कौतुक करणारा़ तसेच,आगंतुकावर नजर ठेवणाराही गडाचा महादरवाजा. महाराष्ट्रातील काही भावलेल्या़,काही देखण्या तर काही वैशिष्टय मिरविणाया दुर्गद्वारांचा परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न. |
अभिजित बेल्हेकर,
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘मावळ’ म्हटले की, दरी-खोरी, शिवरायांचे गड-कोट, या बारा मावळांच्या साक्षीने त्यांनी गाजवलेला पराक्रम असे सारे एका क्षणात पुढे येते. अशा या साऱ्या मावळची देवी म्हणजे शिरकोलीची शिर्काई! |
|
|