विनायक परब , शुक्रवार , २१ सप्टेंबर २०१२ विद्यर्थी मित्रांनो,
आपले पर्यावरण हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यामागे असलेला महत्त्वाचा हेतू म्हणजे ज्या तुमच्या पिढीवर भविष्यातील भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे, त्या पिढीमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी हा आहे.
श्रीमती मीनाक्षी वाळके, सोमवार, २५ जून २०१२ आय.ई.एस. दिगंबर पाटकर विद्यलय, दादर.
नमस्कार विद्यर्थी मित्रांनो! आपणा सर्वाचे लोकसत्ता ‘यशस्वी भव!’ मालिकेत आणि शालेय अभ्यासक्रमातील शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच इ. दहावीच्या या टप्प्यात आपले सर्वाचे मन:पूर्वक स्वागत.
रविवार, २४ जून २०१२ Written by : Dr. Vaibhav S. Prabhudesai, Tata Institute of Fundamental Research, Mumbai The dictionary meaning of the word ‘science’ is systematic knowledge and that of ‘technology’ is the use of knowledge for creation by technical means. Naturally, science is at the base of any technology and technology paves way for the advancement of science. Today’s science becomes the foundation for tomorrow’s technology.
Prof. Subhash K. Sawarkar , शुक्रवार, २२ जून २०१२ Ex Prof. V.J.T.I. Mumbai A beautiful fable, beared in childhood in a religious discourse has remained as a treasure in the memory. The first human being created by the Lord was baffled by fear and anxiety when he looked around at the vast, strange and vivid expanse of the universe! When he could neither judge nor guess anything, he instinctively asked himself loudly.
सीमा सु. अभ्यंकर , शुक्रवार, २२ जून २०१२ निवृत्त शिक्षिका, सोशल सव्र्हिस हायस्कूल, परेल. वर्षभरात तुम्ही शाळेच्या चिमुकल्या सुरक्षित जगातून एका विशाल भव्य, सुंदर जगतात प्रवेश करणार आहात. विविध क्षेत्रातील परिचित, रुळलेल्या वाटेवरच्या तर अपरिचित जगावेगश्या अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत. तुमच्या बुद्धीचा, आजपर्यंत मिळवलेल्या ज्ञानाचा, मनापासून केलेल्या परिश्रमाचा, संयम, चिकाटी, धैर्य यांसारख्या गुणांचा आता कस लागणार आहे.
मिलिंद व्ही. चिंदरकर, गुरुवार , २१ जून २०१२ सचिव, ज.ल. शिर्सेकर शिक्षण संस्था, वांद्रे (पू) मुंबई विद्यर्थी मित्रांनो, यंदाचे तुमचे दहावीचे वर्ष आयुष्यातल्या एका नव्या टप्प्यावर तुम्ही पोहोचला आहात. दहावीपर्यंत तुम्ही विविध विषयांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये सामाजिक शास्त्रातले विषय अगदी तिसरीपासून तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक इयत्तेनुसार सामाजिक शास्त्रातल्या विविध विषयांचा वेगवेगश्या पैलूंनी तुम्ही अभ्यास केला.
प्रा. सुभाष सावरकर , बुधवार, २० जून २०१२ माजी प्रा. व्ही.जे.टी.आय. मुंबई. लहानपणी एका रसाळ प्रवचनात ऐकलेली एक सुंदर कथा कायमची स्मरणात राहिली आहे. विधात्याने पृथ्वीवर पहिला जो मानव निर्माण केला तो काहीसा भयचकित आणि र्भमचित्त मनाने दाही दिशांचा विश्वचा अफाट आणि बहुरंगी पसारा तो पाहू लागला. त्याला काहीही उमजेना आणि आकलन होईना तेव्हा उंच आवाजात त्याने स्वत:शीच एक प्रश्न उच्चारला, ‘को’हम्?’ म्हणजे कोण आहे मी?
डॉ. वैभव श्री. प्रभुदेसाई , मंगळवार, १९ जून २०१२ टाटा मुलभूत संशोधन संस्थान, मुंबई जून महिना आला की त्याबरोबर नवीन शैक्षणिक वर्षांची सुरुवातही होते. त्यात पाल्याचे दहावीचं महत्त्वाचं वर्ष असेल तर त्याबरोबर भीती, परीक्षेचं टेन्शन, भविष्याची चिंता, करिअरविषयी धास्ती हेदेखील येते आणि जेव्हा आपण आपल्या अभ्यासाविषयी बोलतो तेव्हा आपसुक आपला आवडता विषय, नावडता विषय आणि त्यांना हाताळण्यासंबंधी आपली धोरणं हीदेखील येतात.
सर्जेराव जाधव , सोमवार, १८ जून २०१२ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ‘शिक्षणाच्या मूलभूत अधिकारा’तील सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांना थेट नववी-दहावीला औपचारिक परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षांना असलेले महत्त्व आणखी वाढणार आहे. किंबहुना पुढील शिक्षणाचा भक्कम पाया नववी-दहावी स्तरावरच तयार होतो.
शोभना भिडे , सोमवार, १८ जून २०१२ एएससी-१५, हर्ष अश्विननगर, सिडको, नाशिक-४२२००९ मार्च २०१२ मध्ये झालेल्या इयत्ता १० वीच्या सार्वत्रिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विविध विभागीय मंडळांनी गेल्या वर्षीच्या तुलनेने आपल्या कामगिरीचा चढता आलेख दाखवला आहे. गुणवत्ता यादी नसली तरी गुणांच्या टक्केवारीत वरच्या गटात मुलींनी मारलेली बाजी, १०० टक्के व ० ते ३ टक्के निकाल लावणाऱ्या शाळा याविषयीच्या बातम्याही वर्तमानपत्रात येऊन गेल्या आहेत.